शेतकऱ्यांनो पिकांवर गोगलगायींचं आक्रमण? घाबरु नका, नियंत्रणासाठी कृषि विभाग करतंय मार्गदर्शन
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : खरीप पिकांवर आणि फळझाडांवर गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढला असून, त्यामुळे पिकांचे नुकसान सुरू झाले आहे. कमी पावसामुळे कीड आणि बुरशीने खरीप पिके संकटात सापडली आहेत.…