तरुण शेतकऱ्याची कमाल! कृषी पदवीनंतर शेतीच्या ओढीमुळे भाजीपाल्याची लागवड, आता घेतोय लाखोंचे उत्पन्न
सिंधुदुर्ग: कोकणात प्रामुख्याने आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, फणस अशा हंगामी पिके घेतली जातात. त्यामुळे इतर लागवडीकडे फारसा शेतकरी लक्ष देत नाही. एवढंच नाही तर नेहमीच्या आहारात लागणारा भाजीपाला सुद्धा…