महाशिवरात्रीच्या फराळातून अनेकांना विषबाधा, ‘रेडी टू कूक’ पडलं महागात; काय घडलं?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : महाशिवरात्रीच्या दिवशी फराळातून अनेकांना विषबाधा झाल्याची बाब पुढे आली आहे. त्रिमूर्तीनगरासह शहराच्या विविध भागांतील आणि कामठीतील रुग्णांना याचा त्रास जाणवल्याची तक्रार मनपाच्या आरोग्य विभागाकडे करण्यात आली.…