हसन मुश्रीफांनी काही दिवसांपूर्वीच दिलेले बंडाचे संकेत, काल थेट शपथविधी झाला!
कोल्हापूर: राज्यात काल अजित पवार यांनी घडवून आणलेल्या राजकीय महाभूकंपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा नवं वळण लागलं आहे. एकेकाळी आमच्या छातीवर फक्त शरद पवार यांचे नाव आहे असे म्हणणारे कागलचे…