खारे-गोडे पाणी प्रकल्पाची मुंबईला खरंच गरज आहे का? जाणून घ्या प्रसिद्ध जलतज्ज्ञांचं मत
मुंबई : मुंबई ही कोकणपट्ट्यात असून या भागावर वरूणराजाची कृपादृष्टी आहे. मुंबई आणि महानगर प्रदेश हा उल्हास नदीच्या खोऱ्यात येतो. या खोऱ्यात पर्जन्यमान उत्तम आहे. त्यामुळे या खोऱ्यातील पावसाचे पाणी…
पाणी प्रकल्प मुंबईकरांसाठी की कंत्राटदार-राजकीय नेत्यांसाठी? काम सुरु होण्याआधीच वाढला खर्च
मुंबई : शहरातील वाढती लोकसंख्या आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता अधिक पाण्यासाठी नवीन पर्याय शोधणे आवश्यक आहेच. मात्र, हा पर्याय शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा असावा. समुद्राचे खारे पाणी गोड…