ऊसदर आंदोलनावर तोडगा नाहीच, तिसरी बैठकही निष्फळ; राजू शेट्टींनी आंदोलनाची पुढची दिशा सांगितली
कोल्हापूर: गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या ऊसदर आंदोलनावर तोडगा निघेल असे वाटत असतानाच आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्ह्यातील कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यातील तिसरी बैठक देखील निष्फळ ठरले…