Konkan Bridge: खाडीवर उभा राहतोय विकासाचा सेतू, मुंबई-अलिबाग प्रवासात वेळ वाचणार; 3000 कोटींचा रेवस-करंजा पूल कुठून-कसा?
Karanja-Revas Creek Bridge: कोकणात तयार होणाऱ्या रेवस-करंजा खाडी पुलामुळे मुंबई ते अलिबाग प्रवासात वेळ वाचणार आहे. हा 10 किमी लांब मार्ग 2028पर्यंत प्रवासासाठी खुला होण्याची शक्यता आहे. रायगड: कोकणच्या विकासाला…