• Sat. Sep 21st, 2024

ramesh bais

  • Home
  • विद्यापीठातील ५० टक्केच पदांवर नियुक्त्या, प्राध्यापकांची अपुरी संख्या, राज्यपाल म्हणाले…

विद्यापीठातील ५० टक्केच पदांवर नियुक्त्या, प्राध्यापकांची अपुरी संख्या, राज्यपाल म्हणाले…

म. टा. प्रतिनिधी, मुंबई:‘विकसित भारतासाठी विद्यापीठे आणि शिक्षण प्रणालीही विकसित असणे आवश्यक आहे. मात्र अनेक विद्यापीठांत प्राध्यपकांची ५० टक्के पदेच भरली आहेत. अन्य प्राध्यापक तात्पुरत्या स्वरूपात नेमण्यात आले आहेत. त्यामुळे…

मध्यरात्रीपर्यंत मुलं जागतात, झोपेच्या गणितानुसार शाळांच्या वेळा बदलाव्या, राज्यपालांची सूचना

मुंबई : ‘बदलत्या जीवनशैलीनुसार सर्वांच्याच झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. मध्यरात्रीपर्यंत मुले जागीच असतात. परंतु, शाळांसाठी त्यांना लवकर उठावे लागते. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. मुलांची झोप चांगली व्हावी या…

मेडिकलचा आज अमृत महोत्सव; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रमुख उपस्थिती, असा राहील दौरा

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) अमृतमहोत्सवी सोहळा आज, शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. राष्ट्रपतींच्या आगमनासाठी प्रशासकीय पातळीवर चोख व्यवस्था करण्यात…

बार्टीची फेलोशिप रखडली, शैक्षणिक नाकेबंदी रोखण्यासाठी विचारवंत मैदानात,राज्यपालांना भेटणार

मुंबई : ‘ निर्णय वेगवान, सरकार गतिमान’ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारचा नारा आहे. हा नारा सर्वदूर जनमानसात पोहोचवण्यासाठी त्यांचे राज्य सरकारकडून जाहिरातबाजीवर अक्षरशः…

You missed