पाऊस सुरू झाला म्हणून शेतातून निघाले, वाटेतच शेतकऱ्यावर वीज कोसळली, पावसाने घेतले दोन बळी
चंद्रपूर:दोन दिवसापासून जिल्ह्यात वादळी पाऊस सुरु आहे. शनिवारच्या रात्री जिल्हात विजेचा तांडव पाहायला मिळाला. विज अंगावर कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक बैल दगावला आहे. नवलाजी लडके, पुंढलीक चेडे…