• Sat. Sep 21st, 2024

rain hit chandrpur

  • Home
  • पाऊस सुरू झाला म्हणून शेतातून निघाले, वाटेतच शेतकऱ्यावर वीज कोसळली, पावसाने घेतले दोन बळी

पाऊस सुरू झाला म्हणून शेतातून निघाले, वाटेतच शेतकऱ्यावर वीज कोसळली, पावसाने घेतले दोन बळी

चंद्रपूर:दोन दिवसापासून जिल्ह्यात वादळी पाऊस सुरु आहे. शनिवारच्या रात्री जिल्हात विजेचा तांडव पाहायला मिळाला. विज अंगावर कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक बैल दगावला आहे. नवलाजी लडके, पुंढलीक चेडे…

You missed