मुंबईत मुसळधार, राज्यातील या जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट, पुढील तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे
रत्नागिरी: भारतीय हवामान विभागाकडून पर्जन्यविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार ७, ८ आणि ९ जुलै रोजी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अर्लटचा इशारा देण्यात आलेला आहे. या दिवशी जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार…
अवकाळीचे संकट कायम, आज ठाणे, मुंबई, पालघरमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा, दोन दिवस महत्त्वाचे
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईःअवकाळी पावसाने एप्रिलमध्ये अजूनही विश्रांती घेतलेली नाही. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये आज, बुधवारी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातील पावसानंतर गेले दोन दिवस पुन्हा…