Crop Insurance: पावणेदोन लाख दावे नाकारले; ‘पीक विमा’ अमरावती जिल्ह्यातील बळीराजाच्या मुळावर
Amaravati Farmer News: नव्या योजनेतील जाचक तांत्रिक निकषांमुळे नुकसान होऊनही हजारो शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावे लागले आहे, तर कंपन्यांनी मात्र कोट्यवधींचा नफा कमावला आहे. पीक विमा योजना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…
खरीप पीकविम्याचा रुपयाही मिळाला नाही, फडणवीस सरकारवर नाराजी, शेतकरी संतप्त
जालना जिल्ह्यातील शेतकरी वर्गात सरकारविरोधात तीव्र नाराजी निर्माण झालीय.हेक्टरी १७ हजार रुपये विमा रक्कम देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.मात्र मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही, असं म्हणत शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.अनेक…