‘पाकिस्तानला पाणी बंद केल्याचं पत्र दिलं, पण…’ सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांचे प्रश्नचिन्ह
Prakash Ambedkar Reacted on India-Pak Indus Treaty : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून कठोर भूमिका घेतली आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या भूमिकेवर…
काश्मीरमधील पर्यटक आता सुखरुप राज्यात परतणार, पहलगाम हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट
CM Devendra Fadnavis Tweet over Pahalgam Attack : पहलगाममधील हल्ल्यात २८ पर्यटकांचा करुण अंत झाला आहे, ज्यामध्ये राज्यातील ६ जणांचा समावेश आहे. तर काही पर्यटक अद्यापही काश्मीरमध्येच अडकून पडले आहेत.…