• Sun. Sep 22nd, 2024

paddy farmers in crisis

  • Home
  • आता पुरे झाले फोटोसेशन, अवकाळीग्रस्तांची भावना; भात हातातून गेल्याने शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

आता पुरे झाले फोटोसेशन, अवकाळीग्रस्तांची भावना; भात हातातून गेल्याने शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : बेमोसमी पाऊस आला आणि होते नव्हते ते घेऊन गेला. अशा परिस्थितीत निसर्गाने गांजलेला शेतकरी हताश झाला आहे. लोक्रपतिनिधी आणि पुढारी आवणांमध्ये उतरून भिजलेल्या भाताच्या पेंढ्या…

शेतकरी हवालदिल; शेतजमिनीला पडल्या भेगा, पावसाने दडी मारल्याने धानाचे पीक धोक्यात

राजू मस्के, भंडारा : जुलै महिन्यात संततधार पावसानंतर गत आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. पावसाच्या सरासरीत घसरण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकाऱ्यांची धान रोवणी आटोपली असताना पाऊस बेपत्ता झाल्याने…

You missed