Mumbai Mantralaya: मंत्रालयात आता ऑफलाइन प्रवेश बंद; डिजिप्रवेश १ ऑगस्टपासून अनिवार्य
Mumbai Mantralaya: येत्या एक ऑगस्टपासून मंत्रालयातील प्रवेशासाठी डिजिप्रवेश ही ऑनलाइन प्रक्रिया अनिवार्य केली जाणार आहे. mantralaya (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : राज्य सरकारकडून मंत्रालयात प्रवेशासाठी जुन्या पद्धतीने दिला जाणारा ऑफलाइन…