ऑपरेशन टायगरमार्फत उद्धव ठाकरेंचे खासदार फोडण्यामध्ये मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची भूमिका होती असं बोललं जातंय. हाच प्रश्न नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला, तसंच फुटीर ६ खासदारांना भाजपात प्रवेश करायचा होता, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ज्यावर फडणवीसांनी थेट हात जोडलेत.