लग्नावरून परतताना अनर्थ, अपघातात अख्खं कुटुंब गेलं; चिमुकल्यांचं आयुष्य सुरू होण्याआधीच संपलं
पुणे : नगर – कल्याण महामार्गावरील डिंगोरे हद्दीतील अंजिराची बाग येथे तिहेरी भीषण अपघात होऊन आठ जण जागीच मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली. त्यात एका कुटुंबातील चौघांना आपला जीव गमावावा…