• Fri. Aug 7th, 2026

    mumbai water crisis

    • Home
    • Mumbai Water Crisis: मुंबईत बांधकामांचे पाणी बंद! BMCकडून आजपासून पाणीवापरावर कडक निर्बंध लागू

    Mumbai Water Crisis: मुंबईत बांधकामांचे पाणी बंद! BMCकडून आजपासून पाणीवापरावर कडक निर्बंध लागू

    मुंबई : ‘एल नि‍नो’मुळे मान्सूनच्या आगमनाला होत असलेला विलंब आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यातील घट, या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने पाणीवापरावर आज, बुधवारपासून निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार, मुंबईतील सर्व…

    Water Level In Dams: मुंबईकरांनो, पाणी जरा जपून वापरा! सातही धरणांत 46 टक्केच साठा, कोणत्या धरणात किती पाणी?

    Mumbai Dam Water Level: वाढलेल्या उष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढत आहे. त्याचबरोबर बाष्पीभवनामुळे धरणांतील पाणीपातळीही झपाट्याने कमी होत आहे. मुंबई पाणीसाठा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : उन्हाळ्याच्या झळा मार्चच्या मध्यातच तीव्र झाल्याने…

    ऐन पावसात पाणीहाल! मुंबईत अनेक भागांत कमी दाबाने पुरवठा, टॉवरमध्ये मात्र खळखळाट

    Mumbai News: शहरातील अनेक भागांत रहिवाशांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. वांद्रे, गोरेगाव पूर्व, सांताक्रूझ पूर्व, शिवडी, घाटकोपर पश्चिमेसह अनेक भागांत कमी दाबाने पुरवठा होत आहे. mumbai water supply (फोटो–…

    मुंबईकरांनो पाणी भरुन ठेवा; दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, कोणत्या भागांना फटका? वाचा लिस्ट

    Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, कारण २६ आणि २७ एप्रिल या दोन दिवस काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ऐनवेळी अडचण नको. कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद असेल? जाणून…

    पावसाळ्यातही मुंबईत ‘पाणीबाणी’! पाणीकपात १० टक्क्यांहून अधिक असल्याचा माजी नगरसेवकांचा दावा

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : तलावांमध्ये समाधानकारक पाणीसाठा नसल्याने महापालिकेने मुंबईत दहा टक्के पाणीकपात केली आहे. प्रत्यक्षात मात्र ही कपात ४० ते ५० टक्के असल्याचा दावा मुंबईच्या विविध भागांतून…

    You missed