तर आम्ही जिवंत आलोच नसतो..पहलगामला जाण्याआधी रस्सा खचला आणि बचावले; मुंबईकर कुटुंबाला अश्रू अनावर
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमध्ये गेलेले प्रवासी पहलगामजवळ रस्ता खचल्याने बचावले. रस्ता खचला नसता, तर मोठी दुर्घटना घडली असती, असा अनुभव पर्यटकांनी सांगितला. भारतीय लष्कराच्या जवानांमुळे सुरक्षित असल्याची भावना निर्माण…