सावधान! मिठी नदीच्या पुराचा धोका कायम; दीड हजार कुटुंबांना पावसाची भीती
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मिठी नदीच्या महापुराला अठरा वर्षे उलटूनही पुराचा धोका अद्याप कायम आहे. जोरदार पावसात पाणी साठणाऱ्या क्रांतीनगर आणि संदेशनगरमधील दीड हजार कुटुंबांचे स्थलांतर गेल्या अनेक वर्षांपासून…