कार्यशाळेसाठी पालघरला गेले; परतताना गाडीचा भीषण अपघात, प्रगतशील शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत
रत्नागिरी: आपण जगात अनेक देश फिरलो. मात्र कोकणासारखा संपन्न प्रदेश नाही. हे तत्व उराशी बाळगून आंबा पीक आणि शेतीमध्ये नवनवीन संशोधन करणारे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भात लागवडीच्या एसआरटी पीक पद्धतीचा…