मराठा समाजाला दिलासा मिळणार, राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावणार, मोठा निर्णय होणार?
Maratha Reservation : महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अंतिम टप्प्यात असून लवकरच तो राज्य सरकारकडे दिला जाऊ शकतो.