गर्दीमुळे लोकलमधून पडून मुलाचा मृत्यू, रेल्वेचा मात्र अजबच दावा, अखेर बापाने न्याय मिळवला
Mumbai News : आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर भरपाईसाठी मिळालेला अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर भिकाजी यांनी ॲड. साईनंद चौगुले यांच्यामार्फत २०२३ मध्ये पहिले अपिल दाखल केले होते. महाराष्ट्र टाइम्स मुंबई : सहा वर्षांपूर्वी…