Water Shortage : मराठवाड्यात भीषण पाणीसंकट! तहानलेल्या गावांसह टँकरच्या संख्येत वाढ, ४७७ विहिरी अधिग्रहित
मराठवाड्यात पाणीटंचाईचे संकट गडद होत जात आहे. यंदा अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे पाणी पुरवठ्यासाठी तब्बल ४७७ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या…
राज्यातील जलसाठा ३८ टक्क्यांवर, कोणत्या जिल्ह्यातील धरणात किती पाणी? पाहा आकडेवारी
चंद्रपूर : उन्हाचे चटके जाणवू लागले असताना राज्यात लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पांत केवळ ३८ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. राज्यात सर्वांत कमी छत्रपती संभाजीनगर, तर त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात…
मराठवाड्यात पाणी टंचाईचे सावट, मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठा गेला तळाला
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : चार जिल्हे अवलंबून असलेल्या जायकवाडी धरणात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. रब्बी हंगामासाठी चार आवर्तने सोडण्याची मागणी आहे. मात्र, उर्ध्व भागातील धरणातून पाणी सोडण्याचा…