Harshvardhan Patil: ‘शुगर फ्री’ जीवनशैलीमुळे साखर उद्योगापुढे संकट; हर्षवर्धन पाटील यांनी वर्तवली भीती
म. टा. प्रतिनिधी, पुणे: आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी साखर न खाणारा मोठा वर्ग देशात निर्माण झाला आहे. साखरेचा घरगुती वापर कमी झाला आहे; तसेच साखरमुक्त पदार्थांच्या मागणीमुळे शीतपेयांमधील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने…
वादळी पावसाच्या तडाख्यानंतरही महाराष्ट्राची साखर गोडच; उत्पादनात देशात टॉपला, काय सांगते आकडेवारी?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘एल निनो’चा प्रभाव आणि वादळी पावसाच्या तडाख्यानंतरही साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. राज्यात १५ डिसेंबरपर्यंत २४.८५ लाख टन (२४८ क्विंटल) साखरेचे उत्पादन झाले आहे.…