कोकणवासियांसाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठं गिफ्ट; समृद्धीप्रमाणेच होणार ‘मुंबई-सिंधुदुर्ग एक्सप्रेस वे’
म. टा. वृत्तसेवा, चिपळूण : ‘कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. सर्वांचा पाहुणचार करणाऱ्या कोकणातील जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू आहेत. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरच मुंबई ते सिंधुदुर्ग…
अवकाळीनं वेळ साधली, शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी, कोकणातील आंबा, काजू उत्पादक संकटात
रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे आंबा, काजू बागायतदार मोठ्या संकटात सापडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडेच अवकाळी पाऊस मध्यरात्रीनंतर सुरू झाला. या अवकाळी पावसामुळे अनेकांची…