खारघरहून येताना मीनाक्षीताईंचा हात सुटला, अन् डोळ्यादेखत…मैत्रिणीने सांगितला भयावह अनुभव
नवी मुंबई :आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी आयोजित सोहळ्यातील दुर्घटनेच्या आठवणी अनेक श्री सदस्यांसाठी दुःस्वप्न ठरत आहेत. उष्माघाताचा त्रास झाल्यामुळे १४ जणांना यावेळी मृत्यूने गाठले. वसई येथील…