पाच दिवस कमरेपर्यंत गाळात, मृतदेह बाहेर काढताना पायावर जखमा, TDRF चे जिगरबाज जवान घरी परतले
ठाणे : इर्शाळवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत एकण ८४ जणांनी आपला जीव गमावला. दरड कोसळल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यासाठी आसपासच्या जिल्ह्यातून अनेक…