• Fri. Jun 12th, 2026

    india alliance meeting

    • Home
    • आता याच शहरातून ‘भाजप छोडो’चा नारा देण्याचं ठरवलं पाहिजे – शरद पवार

    आता याच शहरातून ‘भाजप छोडो’चा नारा देण्याचं ठरवलं पाहिजे – शरद पवार

    मुंबई: राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात भारत आघाडीचा मेळावा झाला. यात शरद पवार यांनी जाहीर भाषण केले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर…

    ५६ इंचाची छाती नाही, तर मोदी केवळ पोकळ व्यक्ती, राहुल गांधी यांचा घणाघात

    मुंबई: आज संपूर्ण देश लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आला आहे. आम्हाला भारत जोडो न्याय यात्रा काढावी लागली कारण आज माध्यमे देशाचे महत्त्वाचे प्रश्न मांडत नाहीत. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचा प्रश्न…

    ‘इंडिया’च्या सभेसाठी कॉंग्रेस नेते सरसावले; भोपाळबाबतच्या अनिश्चिततेमुळे ‘दीक्षाभूमी’तून पुढाकार

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : इंडिया आघाडीच्या भोपाळ येथील सभेबाबत अनिश्चितता आल्याने ही सभा देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपुरात व्हावी, यासाठी काँग्रेस नेते सरसावले आहेत.इंडिया आघाडीचे बळ सातत्याने वाढत आहे. आघाडीची…

    You missed