• Mon. Sep 7th, 2026

farmers in maharashtra

  • Home
  • राज्यात कृषी निविष्टामध्ये घोटाळ्याचा कैलास पाटील यांचा आरोप, चौकशीची मागणी

राज्यात कृषी निविष्टामध्ये घोटाळ्याचा कैलास पाटील यांचा आरोप, चौकशीची मागणी

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 May 2026, 4:24 pm Follow राज्यात कृषी निविष्टा खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. केवळ धाराशिव जिल्ह्यातच २२ कोटी…

लाडक्या बहिणीला पैसे आणि दाजी फाशी घेऊन मेला पाहिजे अशी गत कर्जमाफीवरून शेतकरी संतापले

निवडणूक काळात महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आलं तर कर्जमाफी करू असा आश्वासन दिलं होतं.आता राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी स्वतःच कर्ज…

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांशी बोलताना सुरक्षारक्षकाने हटकलं, प्रीतम मुंडे प्रचंड संतापल्या

बीड: सध्या बीड जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ माजला आहे. अनेक शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान देखील झालाय यात रात्री झालेल्या पावसाने मनुष्यहानी आणि जनावरांचे दगावल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे .या सगळ्याचा आढावा घेत…

शेतकऱ्यांनी १ किलो कांदा विकला अन् हातावर फक्त चार आणे पडले, व्यापाऱ्यांची चांदी

नाशिक: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सुरु असलेली अवहेलना काही केल्या थांबायला तयार नाही. राज्य सरकारने अनुदान जाहीर करुनही घाऊक बाजारपेठांमध्ये एक किलो कांद्याला २५ पैशांचा कवडीमोल भाव…

You missed