• Sat. Sep 21st, 2024

farmer suicide news

  • Home
  • बँकेचं कर्ज थकलं; पैशासाठी वारंवार तगादा, बळीराजा कंटाळला, विवंचनेतून उचललं टोकाचं पाऊलं

बँकेचं कर्ज थकलं; पैशासाठी वारंवार तगादा, बळीराजा कंटाळला, विवंचनेतून उचललं टोकाचं पाऊलं

नाशिक: जिल्ह्यात असलेल्या सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे एका शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करताना या शेतकऱ्यांने सुसाईट नोट देखील लिहून ठेवली होती. ती पोलिसांच्या हाती लागली…

रात्री अचानक व्यक्तीचा टोकाचा निर्णय, सकाळी पत्नीसह मुलाला बसला धक्का, चिठ्ठीत धक्कादायक कारण समोर

जळगाव: आजारपण आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने जळगाव तालुक्यातील धानवड येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे पाच वाजता उघडकीस आली आहे. शिवाजी चिंधा पाटील (५५, रा. धानवड…

You missed