• Sat. Mar 7th, 2026

    farmer ends life

    • Home
    • चिंताजनक! नाशिक विभागात 11 महिन्यांत 382 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं, ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक घटना

    चिंताजनक! नाशिक विभागात 11 महिन्यांत 382 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं, ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक घटना

    Nashik Farmer Death Cases: संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी कालबाह्य योजनांऐवजी नव्याने प्रभावी योजना राबविण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे. maharashtra farmer suicide(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: अतिवृष्टी, अवकाळी यासारख्या नैसर्गिक…

    यवतमाळ हादरले! दिवाळीच्या दिवसांत तीन शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल

    Yavatmal Farmer Ends Life: मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, पिकांवरील रोग व त्यातच शेतमालाच्या पडलेल्या किमतीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. farmer ends life(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा,…

    बळीराजा पिचला! मुलाच्या शिक्षणाचा भार सोसवेना, तरुण शेतकरी कंटाळला अन्..; घटनेनं हळहळ

    Beed News : बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. गेवराई तालुक्यातील मिरगाव येथे एका तरुण शेतकऱ्याने मुलाच्या शैक्षणिक खर्चाचा सहन न झाल्याने टोकाचे पाऊल उचचले आहे. यापूर्वी केज तालुक्यातील…

    You missed