जनावरांच्या पाण्यासाठी मोटर चालू करायला गेले अन् आक्रीत घडलं, शेतकऱ्याचा चटका लावणारा अंत
Jalna News : जालन्यातील बदनापूर तालुक्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी मोटर चालू करायला गेले असता, विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कुटुंबावर…
Bachchu Kadu: जातीची बंधने तोडून एकत्र या! बच्चू कडू यांचे शेतकऱ्यांना आवाहन
Bachchu Kadu: सर्व शेतकऱ्यांनी बंधने तोडून केवळ शेतकरी म्हणून एकत्र आले पाहिजे. शेतकरी जागा झाला तर सरकारला जागे करण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा ‘प्रहार’चे संस्थापक बच्चू…
दुर्देवी! शेतात वडिलांना लागला शॉक, वाचवण्यासाठी गेलेला मुलगाही चिकटला; पत्नी पाहून ओरडली पण…
चंद्रपूर : शेतात मिरची आणि मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या वडिलांना विद्यूत शॉक लागला. वडिलांना वाचविण्यासाठी मुलगा धावून गेला. पण तोही अडकला. पती, मुलाला बघून पत्नीने आरडाओरड केली. आवाज ऐकून…