Raigad News: करणीच्या संशयातून अख्खं कुटुंब टाकलं वाळीत, बहिष्काराचे नियम पाहून बसेल धक्का; ३३ जणांवर गुन्हा दाखल
Alibaug: रायगड जिल्ह्यातील खैरवाडी येथे एका कुटुंबावर करणीच्या संशयावरून सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. या प्रकरणी ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड, अमुलकुमार जैन: रायगड जिल्ह्यातून सामाजिक…