मराठवाड्याला दिलासा! ‘जायकवाडी’त उद्या पाणी पोचणार; दारणा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरु
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून शंभर क्युसेकने विसर्ग करण्यात आला असून, १८८ किलोमीटरचे अंतर पार करीत सोडलेले पाणी जायकवाडी धरणात सोमवारी (२७ नोव्हेंबर) सकाळी पोहचणार…
गोदामाई खळाळली! गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे हंगामात पहिल्यादांच शुक्रवारी गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आले. धरणातील पाणी नदीत…