बोंड अळीमुळे कपाशीचं नुकसान; शेतकऱ्यांनी शेतात मेंढ्या सोडून ३ एकरवरील कापूस उपटून फेकला
जळगाव: आधीच अस्मानी व सुलतानी संकट तर दुसरीकडे कापसाला भाव मिळत नसल्यामुळे संकटात सापडलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यावर आता बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे मोठ संकट कोसळले आहे. सततच्या नुकसानाला कंटाळून जळगावातील भडगाव…