२६ जणांना घोडे मिळेपर्यंत थांबलो म्हणून वाचलो; चौगुले दाम्पत्यानं सांगितला पहलगाममधला थरार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Apr 2025, 12:57 pm महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील 28 जणांचा ग्रुप दैव बलवत्तर म्हणून बचावला आहे.यातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील पती-पत्नी सुखरूप बचावले आहेत.काश्मीर पहलगाममधील घटनास्थळापासून अवघ्या दोन…