चंद्रपूरातील प्रमुख नद्या सर्वाधिक प्रदूषित; आरोग्यावर परिणाम, कृती आराखडा अद्यापही कागदावरच
म.टा.वृत्तसेवा,चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नद्यांचे प्रदूषण दशकापासून वाढतेच असून शहराजवळून वाहणाऱ्या झरपट आणि इरई नद्यांच्या आणि अतिशय प्रदूषित रामाळा तलावामुळे शहराचे भूजल प्रदूषित झाले असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी…
चंद्रपुरातील वन्यजीवांचा कॉरिडॉर असुरक्षित! रेल्वे अपघात वाढले, ५ वर्षांपूर्वीचा अहवाल धूळखात
चंद्रपूर|पंकज मोहरीरजंगल परिसरातूनच टाकण्यात आलेले रेल्वेरूळ ओलांडताना वन्यजीवांचे अपघात होऊन जीव जातो. दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू झाला. या वाढत्या अपघातांवर उपायोजना करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी अहवाल तयार…