पहिल्यांदाच लागोपाठ २ दिवस मंत्रिमंडळ बैठक; मंत्रालयात धावाधाव सुरू, नेमकी कसली लगबग?
मुंबई: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्याच्या शेवटी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचे पडसाद राज्याच्या कारभारावरही उमटलेले दिसत आहेत. आचारसंहिता लागण्यास काहीच दिवस शिल्लक असल्यानं मंत्रालयात निर्णय घेण्याचा सपाटा सुरू आहे.…