कर्जाच्या बोजाखाली बळीराजा पिचला; शेतकऱ्याने जीवन संपवले, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सरकारला घेरले
Nanded News : कर्जमाफी होणार नाही, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयानंतर बँकांनी शेतकऱ्याकडून कर्जाच्या परतफेडीसाठी हालचाली सुरु केल्या आहे. यातच कर्ज कसे फेडावे, या चिंतेतून नांदेडमधील शेतकऱ्याने…