मुख्यमंत्र्यांना भीती, त्यामुळेच कारवाई नाही; मंत्र्यांना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न, विरोधकांकडून सरकारवर ताशेरे
Beed Sarpanch Killed Case : विरोधकांनी सरकारवर टीका करत या प्रकरणात सरकारला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. त्याशिवाय मुख्यमंत्र्यांना भीती असल्यामुळेच कारवाई होत नसल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…