पाणी प्या-तब्येतीची काळजी घ्या, समाजासाठी तुम्ही महत्वाचे, संभाजीराजेंचा मनोज जरांगेंना फोन
मुंबई : कातर झालेला आवाज, बोलताना धाप, थरथरता हात, डोळ्यांवर ग्लानी अशी तब्येतीची अवस्था झाल्याने मनोज जरांगे पाटील यांची काळजी संपूर्ण मराठा समाज बांधवांना लागून राहिली आहे. आज पाच दिवस…