Maharashtra Farmer: शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी? उपाय योजन्याची समाजवादी जनपरिषदेची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा आणि विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी कर्जमुक्ती आणि इतर उपाययोजना करण्याची मागणी समाजवादी जनपरिषदेने केली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय…
मुंबईत बैठकीसाठी तयार, मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष चर्चा; कर्जमुक्तीसाठी बच्चू कडू आक्रमक
Maharashtra Times•30 Oct 2025, 9:12 am बच्चू कडू यांनी कर्जमुक्तीसाठी पुकारलेलं महाएल्गार आंदोलन चांगलंच तापलंय.या आंदोलनाची सुरुवात सोमवारी अमरावतीहून ट्रॅक्टर मोर्चाच्या रूपात झाली.सरकारकडून मदतीचं पॅकेज तुटपुंजं असल्याचं म्हणत कडूंनी आंदोलन…