चढ्या पाऱ्यासह नववर्षाचे आगमन; राज्यात किमान तापमानात वाढ, कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज
Mumbai Weather News: सरासरीपेक्षा हे तापमान अनुक्रमे ३.२ आणि २.३ अंशांनी अधिक होते. रत्नागिरी येथेही कमाल तापमान सरासरीपेक्षा ३.५ अंशांनी अधिक नोंदवले गेले. रत्नागिरीमध्ये कमाल तापमान ३५.४ अंश सेल्सिअस होते.…