Mumbai News: शाळेतल्या उपहारगृहामध्ये वडापाव खाल्ले; 15 विद्यार्थ्यांना विषबाधा, घाटकोपरमधील के.व्ही.के स्कूलमधील घटनेने खळबळ
Food poisoning: घाटकोपरमधील के.व्ही.के. विद्यालयात मधल्या सुटीत वडापाव खाल्ल्याने १५ ते १६ मुलांना विषबाधा झाली. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता आहे. शाळेतील खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
धक्कादायक! पोलादपूरमध्ये तब्बल २८ शालेय विद्यार्थ्यांना विषबाधा
रायगड : पोलादपूर तालुक्यातून एक धक्कादायक वृत्त हाती आले आहे. येथे तब्बल २८ शाळकरी विद्यार्थ्यांना अन्नपदार्थातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. प्रकृती बिघडलेल्या विद्यार्थ्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात…