Ahilyanagar News : ‘अशा किती ममता बॅनर्जी आल्या, तरी देश वाकणार नाही’; पश्चिम बंगालच्या निकालावर मंत्री विखेंचा घणाघात
Ahilyanagar Vikhe Patil on Mamata Banerjee : ‘अशा किती ममता बॅनर्जी आल्या तरी देश वाकणार नाही’, मंत्री विखेंनी घणाघात केलाय. घुसखोरी, धर्मांतर, जलजीवन घोटाळा आणि चारा संकटावर विखेंनी एकाचवेळी हल्लाबोल…