Raju Shetti : शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं नसून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेली हत्या आहे, राजू शेट्टींचा सरकारवर घणाघात
Raju Shetti in Parbhani : माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष वेधले. हमीभावाचा कायदा न केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले…