• Sat. Jun 13th, 2026

    रमेश बैस

    • Home
    • गोळीबारांच्या घटनांवरून विरोधक आक्रमक, राज्यात गुंडाराज सुरू असल्याचा आरोप, राष्ट्रपती राजवटीची मागणी

    गोळीबारांच्या घटनांवरून विरोधक आक्रमक, राज्यात गुंडाराज सुरू असल्याचा आरोप, राष्ट्रपती राजवटीची मागणी

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. राज्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार…

    विद्यापीठातील ५० टक्केच पदांवर नियुक्त्या, प्राध्यापकांची अपुरी संख्या, राज्यपाल म्हणाले…

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई:‘विकसित भारतासाठी विद्यापीठे आणि शिक्षण प्रणालीही विकसित असणे आवश्यक आहे. मात्र अनेक विद्यापीठांत प्राध्यपकांची ५० टक्के पदेच भरली आहेत. अन्य प्राध्यापक तात्पुरत्या स्वरूपात नेमण्यात आले आहेत. त्यामुळे…

    मध्यरात्रीपर्यंत मुलं जागतात, झोपेच्या गणितानुसार शाळांच्या वेळा बदलाव्या, राज्यपालांची सूचना

    मुंबई : ‘बदलत्या जीवनशैलीनुसार सर्वांच्याच झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. मध्यरात्रीपर्यंत मुले जागीच असतात. परंतु, शाळांसाठी त्यांना लवकर उठावे लागते. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. मुलांची झोप चांगली व्हावी या…

    You missed