• Sat. Mar 14th, 2026

    रत्नागिरी अपघात बातमी

    • Home
    • मावस भावाच्या लग्नासाठी गावी आला; हळदीला जाताना अनर्थ घडला अन् साऱ्या कुटुंबाचा आनंदच हिरावला

    मावस भावाच्या लग्नासाठी गावी आला; हळदीला जाताना अनर्थ घडला अन् साऱ्या कुटुंबाचा आनंदच हिरावला

    रत्नागिरी: अलीकडे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. असाच एक भीषण अपघात खेड तालुक्यात कुंभाड ते खोपी या मार्गावर झाला आहे. भरधाव रिक्षा टेम्पोने दुचाकीस्वाराला उडवल्याने २३ वर्षे युवकाचा जागीच मृत्यू…

    You missed