Prakash Ambedkar : ‘सब चंगा सी’चा दावा फोल, पेट्रोलियम क्षेत्रावर ‘एस्मा’ का?’; गॅस तुटवड्यावरुन प्रकाश आंबेडकरांची मोदी सरकारवर टीका
prakash ambedkar slams pm modi govt over gas shortage iran israel war impact on india esma प्रकाश आंबेडकर यांची मोदी सरकारवर टीका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मध्य पुर्वेतील इराण-इस्त्रायल युद्धामुळे जागतिक…
केंद्र सरकारचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट, 2 रेल्वे प्रकल्प मंजूर, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
Union Cabinet Decisions : महाराष्ट्रासाठी आज मोठा दिवस आहे. कारण केंद्रीय मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत महाराष्ट्रासाठी दोन महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प मंजूर केले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (फोटो– महाराष्ट्र…
ऑपरेशन सिंदूरसाठी काँग्रेस आमदार विश्वजीत कदमांकडून मोदी सरकारचं कौतुक
Maharashtra Times 8 May 2025, 5:51 pm भारताने पाकिस्तानाला दिलेलं उत्तर, यामुळे दहशतवाद मोडून निघेल,असा विश्वास विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे.तसेच भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या स्वागत करत भारतीय…
माझ्या चुलत सासऱ्यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडला होता, त्यांचं स्वप्न पूर्ण झालं : करुणा मुंडे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 May 2025, 9:53 pm देशात गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या जातनिहाय जनगणनेच्या…मागणीला आता केंद्रातील मोदी सरकारने हिरवा कंदील दर्शवला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव…
शेतकऱ्यांसमोर जगण्याचा प्रश्न, अस्वस्थ शेतकऱ्यांकडे सरकार ढुंकुणही पाहत नाही, शरद पवारांचा हल्लाबोल
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘शेतकऱ्यांसमोर जगावे कसे हा प्रश्न आहे. सध्या शेतकरी अस्वस्थ असून, त्यांच्याकडे सरकार ढुंकुणही पाहत नाही,’ अशी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी केंद्र सरकारवर…
केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाची कदर नाही, त्यांच्या धोरणांनी शेतकरी उद्ध्वस्त होईल: पवार
नाशिक: कांदा हे जिरायती शेतकऱ्यांचं पीक आहे. कांदा असं पीक आहे की, त्यामधून दोन पैसे मिळतात. त्यासाठीच शेतकरी कष्ट करतात. पण केंद्रात बसलेल्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या भावनांची किंमत नाही, अशी खरमरीत…