मुंबईत दररोज १२ सायबर गुन्हे दाखल, १३ टक्के गुन्ह्यांची उकल; गुन्ह्याचे कारण काय?
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सायबर गुन्ह्यांच्या विळख्यात असून येथे दररोज किमान एक डझन सायबरचे गुन्हे दाखल होत असल्याचे सात महिन्यांच्या आकडेवारीवरून दिसून येते. जानेवारी ते जुलै या…